2 Lakh Karj Mafi : २ लाखांपर्यंत पीककर्ज माफीची घोषणा; नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचा बोनस
🔔 सरकारी योजना अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ✅ महाराष्ट्र सरकारने राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात (२०२६-२७) मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणातून मुक्त करणे आणि जे शेतकरी प्रामाणिकपणे … Read more